दि. 10 जून 2012 रोजी दैनिक सकाळचा वर्धापन दिन संपन्न झाला, त्यादिवशीच्या वर्तमानपत्राची पुरवणी 'नगर जिल्हा 25 वर्षांनंतर- दिशा उद्याची' मध्ये मान्यवर राहुरीकरांचे लेख प्रसिध्द झाले, ते येथे आहेत....
झुम करण्यासाठी फोटोवर क्लीक करा
बदल घडवू.... सिंचनात, बियाण्यात, पीक पध्दतीत- डॉ. दत्तात्रेय वने